आज सकाळी अचानक एक नवल घडलं..
आरश्या समोर उभा राहून मी स्वतःला पाहिलं..
"किती गोड दिसतोस रे तू.." माझ्या मनाने सांगितलं..
तेव्हा कळत नकळत.. मला स्वतःवर प्रेम जडलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
लाल लाल ते सूर्य कसं सागरामध्ये शिरलं..
निसर्गाच्या सुगंधासोबत गार वारं पण सुटलं..
आप आपसात पशुपक्ष्यांनी ताल आणि सूर धरलं..
देवाचे हे सैंदर्य पाहून माझं मन हे रमलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
गाडी चालवत असताना मी पटकन ब्रेक दाबलं..
ओक्षाबोक्षी रडताना एक मूल मला दिसलं..
कसं बसं करून शेवटी घर त्याचं शोधलं..
पण जाता जाता मात्र मी त्याला हृदयाशी धरलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
कोप-यात बसून अश्रु गाळताना मला एकीने पाहिलं..
"का रे ? काय झालं ?" मग तिने मला विचारलं..
"कोणीच नाही गं माझं.." म्हणत माझं हुंदकं वाढलं..
म्हणाली ती डोळे पुसून.. "का ? मला समज ना आपलं.."
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
कुटूंब नाही पैसा नाही असं दैव माझं फुटलेलं..
कोणत्यातरी कारणासाठी जगू असं काहीच नाही उरलं..
पण आज inbox मध्ये एक email मी पाहिलं..
नामवंत त्या कंपनीने मला उच्च पदासाठी नेमलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
ब-याच वर्षानंतर आज त्याने मला संपर्क साधलं..
बालपणीच्या मित्रासवे मग खूप दंगा ही केलं..
पुन्हा ती शाळा ते घर सारं काही आठवलं..
पटकन त्याने मला माझ्या लग्नाबद्दल wish केलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
बोलता बोलता आज मनात एक विचार आलं..
जिने मला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं..
जे जे काही मी मागितलं ते ते मला दिलं..
काय होणार माझ्या आईचे मी मेल्यानंतर भलं..?
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
पडून होतो मी अंधारात कोणीतरी हाथ माझं धरलं..
"पापा.. नका ना मारू मला.." असं हाक मारत राहिलं..
त्या गोड छकुलीला पाहून मन माझं द्रवलं..
लगेच जागा मी झालो स्वप्न माझं भंगलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
वाईट या अनुभवांनी मला खूप काही शिकवलं..
कोणास न दिसणारा देव मला माणूसकीत सापडलं..
दुस-यांसाठी काही तरी करावं असं वाटू लागलं..
मरताना मात्र मन नको म्हणायला "काही तरी राहिलं.."
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
जगण्याची ईच्छाच संपली जेव्हापासून मानसीने मला सोडलं..
हृदय दुखतय तेव्हापासून ते आजवर नाही थांबलं..
पण आज अचानक माझ्या मनात हे आलं..
"का जीव देतोस रे ? कोणीतरी आहे तुझ्यासाठी थांबलेलं..
शोध ना जरा तिला जी शोधतेय खरं प्रेम तुझ्यातलं.."
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
आणि असच मला आज जगण्याचं एक कारण गावलं..
मानसीचे विसर पडून एकटं राहणं येऊ लागलं..
पण शेवटी तिला दिलेलं वचन मला आठवलं..
"मर जाऊँगा तेरे बिना.." माझच शब्द मला नडलं..
जाऊ दे.. परत पुन्हा एकदा मी मरायचच ठरवलं...!!
Sumiet23
This Article was written in the remembrance of Manu..
Yeh pyaar main kyu hota hai.. Yeh pyaar main kyu hota hai..
Kyu kisi ko wafa ke badle wafa nahi milti..
Kyu kisiko duaa ke badle duaa nahi milti..
Kyu kisiko khushi ke badle khushi nahi milti..
Kyu kisiko hasee ke badle hasee nahi milti..
Yeh pyaar main kyu hota hai.. Yeh pyaar main kyu hota hai..
आरश्या समोर उभा राहून मी स्वतःला पाहिलं..
"किती गोड दिसतोस रे तू.." माझ्या मनाने सांगितलं..
तेव्हा कळत नकळत.. मला स्वतःवर प्रेम जडलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
लाल लाल ते सूर्य कसं सागरामध्ये शिरलं..
निसर्गाच्या सुगंधासोबत गार वारं पण सुटलं..
आप आपसात पशुपक्ष्यांनी ताल आणि सूर धरलं..
देवाचे हे सैंदर्य पाहून माझं मन हे रमलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
गाडी चालवत असताना मी पटकन ब्रेक दाबलं..
ओक्षाबोक्षी रडताना एक मूल मला दिसलं..
कसं बसं करून शेवटी घर त्याचं शोधलं..
पण जाता जाता मात्र मी त्याला हृदयाशी धरलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
कोप-यात बसून अश्रु गाळताना मला एकीने पाहिलं..
"का रे ? काय झालं ?" मग तिने मला विचारलं..
"कोणीच नाही गं माझं.." म्हणत माझं हुंदकं वाढलं..
म्हणाली ती डोळे पुसून.. "का ? मला समज ना आपलं.."
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
कुटूंब नाही पैसा नाही असं दैव माझं फुटलेलं..
कोणत्यातरी कारणासाठी जगू असं काहीच नाही उरलं..
पण आज inbox मध्ये एक email मी पाहिलं..
नामवंत त्या कंपनीने मला उच्च पदासाठी नेमलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
ब-याच वर्षानंतर आज त्याने मला संपर्क साधलं..
बालपणीच्या मित्रासवे मग खूप दंगा ही केलं..
पुन्हा ती शाळा ते घर सारं काही आठवलं..
पटकन त्याने मला माझ्या लग्नाबद्दल wish केलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
बोलता बोलता आज मनात एक विचार आलं..
जिने मला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं..
जे जे काही मी मागितलं ते ते मला दिलं..
काय होणार माझ्या आईचे मी मेल्यानंतर भलं..?
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
पडून होतो मी अंधारात कोणीतरी हाथ माझं धरलं..
"पापा.. नका ना मारू मला.." असं हाक मारत राहिलं..
त्या गोड छकुलीला पाहून मन माझं द्रवलं..
लगेच जागा मी झालो स्वप्न माझं भंगलं..
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
वाईट या अनुभवांनी मला खूप काही शिकवलं..
कोणास न दिसणारा देव मला माणूसकीत सापडलं..
दुस-यांसाठी काही तरी करावं असं वाटू लागलं..
मरताना मात्र मन नको म्हणायला "काही तरी राहिलं.."
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.
जगण्याची ईच्छाच संपली जेव्हापासून मानसीने मला सोडलं..
हृदय दुखतय तेव्हापासून ते आजवर नाही थांबलं..
पण आज अचानक माझ्या मनात हे आलं..
"का जीव देतोस रे ? कोणीतरी आहे तुझ्यासाठी थांबलेलं..
शोध ना जरा तिला जी शोधतेय खरं प्रेम तुझ्यातलं.."
अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..
आणि असच मला आज जगण्याचं एक कारण गावलं..
मानसीचे विसर पडून एकटं राहणं येऊ लागलं..
पण शेवटी तिला दिलेलं वचन मला आठवलं..
"मर जाऊँगा तेरे बिना.." माझच शब्द मला नडलं..
जाऊ दे.. परत पुन्हा एकदा मी मरायचच ठरवलं...!!
Sumiet23
This Article was written in the remembrance of Manu..
Yeh pyaar main kyu hota hai.. Yeh pyaar main kyu hota hai..
Kyu kisi ko wafa ke badle wafa nahi milti..
Kyu kisiko duaa ke badle duaa nahi milti..
Kyu kisiko khushi ke badle khushi nahi milti..
Kyu kisiko hasee ke badle hasee nahi milti..
Yeh pyaar main kyu hota hai.. Yeh pyaar main kyu hota hai..